कविता माणसाला जगण्याचा संदेश देतात – शरदचंद्र हयातनगरकर

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त गच्चीवरचे कविसंमेलन रंगले  नांदेड – कविता ही कवीच्या अंतरातील भावना असते. अस्वस्थ करणाऱ्या वेदना कविता जन्माला…

काव्यपौर्णिमा कार्यक्रमास बितनाळ ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ;भर पावसात कवी कवयित्रींनी काव्याची केली बरसात

नांदेड – येथील सप्तरंगी साहित्य मंडळाच्या पंचेचाळीसाव्या काव्य पौर्णिमा कार्यक्रमास बितनाळवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाद्रपद पौर्णिमेचे…

गुरुपौर्णिमेनिमित्त आज मातुळ येथे भव्य कविसंमेलनाचे आयोजन

नांदेड – येथील सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त आज २४ जुलै रोजी भव्य कविसंमेलनाचे आयोजन करण्यात…

देगाव चाळ नांदेड येथे व्याख्यान व काव्यपौर्णिमा कार्यक्रम

नांदेड – ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त शहरातील देगावचाळ येथील प्रज्ञा करुणा विहारात २४ जून रोजी सायंकाळी सात वाजता…

सप्तरंगी साहित्य मंडळाची आॅनलाईन काव्यपौर्णिमा उत्साहात

नांदेड – येथील सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आॅनलाईन पद्धतीने…