शेतकऱ्यांनाही भारतरत्न द्यावे ; शब्दबिंब

जगात भारत हा आपला देश शेतीप्रधान गणल्या जातो.पण प्रत्यक्षात कांही वेगळेच,कारण भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न आज पर्यंत न देता प्रत्येक पक्ष सत्ता भोगतो….पण विरोधी बाजू घेतो…ही दु:खान्तीकाच वाटते..
म्हणून


गोपाळसुत-दत्तात्रय एमेकर यांनी
आजच्या शब्दबिंबातून आसूड ओढण्याचा हा अल्पसा प्रयत्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *