Stories
विशेष लेख _ 12 पराक्रम स्थळे युनेस्कोच्या व्यासपीठावर
महाराष्ट्र हा केवळ सह्याद्रीच्या कड्याकपारींनी नटलेला प्रदेश नाही, तर तो इतिहासाचा, पराक्रमाचा आणि स्वराज्याच्या महान संकल्पनेचा साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली गड-किल्ल्यांची शृंखला आजही त्यांच्या शौर्याच्या कथा सांगत उभी आहे. अशा 12 ऐतिहासिक किल्ल्यांना युनेस्को या जागतिक संस्थेच्या जागतिक वारसा स्थळ मानांकनाची शिफारस झाल्याने महाराष्ट्राच्या गौरवात भर पडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र […]
बुद्धमूर्ती ; मॉरिशस २०१६
…तर ही बुद्धमूर्ती मॉरिशस येथून सन २०१६ मध्ये आणलेली.आता त्याला ९ वर्षे लोटली. मॉरिशसभेटीचे प्रयोजन होते ‘मी जिजाऊ बोलतेय!’ ह्या माझ्या एकपात्री नाट्यप्रयोगाचा पहिलावाहिला आरंभाचा प्रयोग!मी, निलू आणि पोटात तीन महिन्यांचा निशू असे आम्ही तिघेजण सोबत होतो. ही बुद्धमूर्ती तब्बल नऊ वर्षांनी आज आम्ही पूर्णाकृतीत बघत आहोत. तिथल्या मॉलमध्ये आम्ही खरेदिसाठी गेलो होतो तेव्हा […]
दुर्मिळ व लुप्त झालेले खाद्यपदार्थ
मानवनिर्मिती झाल्यापासून किंवा जगात संजीव निर्माण झाल्यापासूनच खाद्यपदार्थाची निर्मिती झालेली आहे.प्राचीन खाद्य संस्कृती व अधुनिक खाद्य संस्कृतीमध्ये निश्चितच फरक पडलेला आहे.या सृष्टिलाच चराचर सृष्टी म्हटले जाते.थोडक्यात संजीव व निर्जीव या सृष्टीवर आहेत.सजीव हे चरणारे खाणारे पिणारे व फिरणारे,वाढणारे होते व आहेत.तर निर्जीव हे अचर आहेत.मानव प्राणी सर्व प्राण्यात बुद्धीमान,हुशार,चालाख समजला जातो व तो आहेच.इतर […]
वसंतराव नाईक ; हरितक्रांतीचे प्रणेते
शेतकऱ्याला पाणी मिळालं की तो चमत्कार करून दाखवितो’ हा सिद्धांत मांडणारे व प्रत्यक्षात आणण्यासाठी सतत झटणारे व्यक्तिमत्व म्हणजे वसंतराव फुलसिंग नाईक वसंतराव नाईक हे सलग अकरा वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते महाराष्ट्रा पुरतेच बोलायचे झाले तर एवढ्या प्रदीर्घ काळापर्यंत मुख्यमंत्रीपद भूषविणारे ते एकमेव मुख्यमंत्री होते. वसंतराव नाईक यांचा जन्म 1 जुलै 1913 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील […]
मानवी जीवनात योगाचे महत्त्व
योग हा शब्द संस्कृत भाषेतील ” युज ” या मूळ धातूपासून बनलेला असून युज याचा अर्थ ” जोडणे एकत्र आणणे होय.” योग म्हणजे ” जीवात्मा व परमात्मा यांचे मिलन होय.” पतंजली ऋषींनी योगदर्शन मध्ये ” योगश्चितवृत्तीनिरोधः || ” अशी व्याख्या केलेली आहे. भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायात ” समत्वं योग उच्यते ” व ” योग कर्मसू कौशल्यं […]
वटपोर्णिमा स्पेशल..
मी वडाला कधीही फेरे मारले नाही ना तिथे जाऊन पूजा केली पण कायम मनोमन पुजत आले ते निसर्गाला आणि त्या सृष्टीच्या निर्मात्याला.. लहानपणापासून वडाची आणि इतर अनेक झाडे लावली आहेत..लहानपणी आजीने हरितालिका व्रत दिले होते त्याचं कारण म्हणजे नवरा चांगला मिळावा.. चांगला या शब्दाचा अर्थ प्रत्येकीचा वेगळा आहे.. बऱ्याच जणीना श्रीमंत पैसेवाला म्हणजे चांगला […]
@वटपौर्णिमा आपल्यातला समजुतदारपणा हा सातजन्मापेक्षाही महत्वाचा-
वटपौर्णिमा हा दरवर्षी पावसाळ्यात येणारा पहिला सण आहे. सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवण्यासाठी यमलोक गाठलं आणि तेव्हापासून या व्रताला सर्व सुवासिनींनी सुरुवात केली असं म्हटलं जातं. आजही आपल्या घरातील परंपरा आणि वारसा जपण्यासाठी थोरा मोठ्यांना आवडतं म्हणून इतर दिवशी जीन्स आणि शर्टमध्ये वावरणाऱ्या बायका या वटपौर्णिमेला मात्र खास ऑफिसला सुट्टी घेऊन सर्व साजश्रृंगारासह वडाला फेऱ्या […]
लैंगिकता मेकॅनिकल गोष्ट नाही.
…. लैंगिकतेची परिमाणं प्रत्येक व्यक्तीनुसार बदलत असली तरीही ती उरकण्याची गोष्टच नाही.. मोकळं होणं ,उरकणं, वसुली , खुप वर्ष मिळालं नाही म्हणुन सतत मेकॅनिकली ती गोष्ट करणं , पार्टनरला हवय कि नकोय याचा विचार न करणं, रजोनिवृत्तीत होणारे बदल यावर विचार न करता स्त्रीवर नको ती स्टेटमेंट करणं , स्वतःतील दोष लपवत त्यावर चर्चा […]
मेनोपॉज
मेनोपॉज ( रजोनिवृत्ती) काळात मित्र किती महत्वाचे.. रजोनिवृत्ती हा स्त्रीचा नाजूक काळ ज्यातून प्रत्येकीला जावं लागतं.. कोणाला कमी त्रास होतो, कोणाला होतनाही , काही जणीना जीव नको होतो , काही जणीना गर्भाशय काढावं लागतं तर काहीना अजून काही.. वजन वाढणं , मुडबदल , गर्भाशयाला फिब्रॉइड गाठी येणं. मासिकपाळी ( सखी )कधीही येणं , ब्लीडींग होणं […]
फोटोग्राफर आणि फोटोग्राफी
फोटोग्राफी ही कला असली तरीही न शिकता ती अनेकांना जमते आणि बऱ्याच जणाना शिकवूनही जमत नाही.. इतर अनेक कलाही अशाच आहेत.. बऱ्याचदा मला विचारलं जातं , तुमचे फोटो कोण काढतं ??.. याचं उत्तर आहे कधी नवरा , कधी प्रोफेशनल फोटोग्राफर आणि ९०% मित्र.. माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीत मित्राचा मोलाचा वाटा आहे.. काही जणाना मी […]
धर्मनिष्ठ लोकमाता : अहिल्यादेवी होळकर ( 31 मे 2025 त्रिशताब्दी जन्म वर्ष )
जगातील सर्वश्रेष्ठ महान स्त्री राज्यकर्त्या म्हणून ओळख असलेल्या कर्तबगार रणरागिणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्याचे त्रिशताब्दी जन्म वर्षे म्हणून यावर्षी साजरे केले जाणार आहे. लोकमाता अहिल्याबाई होळकर ह्या सत्वशील,प्रामाणिक,निगर्वी व कणखर नेतृत्वाच्या कर्तबगार रणरागिणी व मानवतावादी थोर स्त्रीरत्न होत्या. त्यांनी मानवता वादातून केलेलं कार्य आजतागायत जसेच्या तसे टिकून आहे. प्रजेच्या कल्याणा साठी सर्वस्वाचा त्याग करण्यास […]
बिन नाकाचं देश : पाकिस्तान
एकमेकांवर कुरघोडी करणे हा प्राण्यांचा आणि पक्षांचा स्थाईभाव आहे.आपण आपल्या आजूबाजूस नेहमी पहातो.कुत्र्यांची पिल्ले,डूकरांची पिल्ले,कोंबड्यांची पिल्ले आगदी जन्मल्यापासून एकमेकांवर वरचढ ठरण्याचा प्रयत्न करतात.मनुष्य हाही प्राणीच आहे.त्यातही दुसऱ्यांवर वर्चस्व गाजवण्याची खुमखुमी असतेच.कुटूम्बातील सदस्य सुद्धा एकमेकांवर वरचढ ठरण्याचा नेहमी व नियमित प्रयत्न करत असतास.जसं कुटूम्बांचं तेच गावचं,जे गावचं तेच सर्कल ,तालुका जिल्हा,विभाग,राज्य आणि देशपातळीवर घडत असते.जांच्या […]