कोल्हापूर येथील १९ व्या संमेलनात शब्दकुंज प्रेरणा पुरस्काराने सौ रूचिरा शेषराव बेटकर सन्मानीत.

कवि सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी आयोजित कोल्हापूर येथे १९ व्या राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनात सौ.रूचिरा शेषराव बेटकर, नांदेड यांना शब्दकुंज प्रेरणा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

सदरचा पुरस्कार डॉ. श्रीकांत पाटील प्रसिद्ध कांदबरीकार यांचे हस्ते आणि संमेलन अध्यक्ष प्रा. पी. एस. पाटील, डॉ रामचंद्र चोथे दादासाहेब शेख ‘ भाऊसाहेब कांबळे अशोक मोहिते, शैलजा परमणे प्रा. संतोष जोईल, सुशिल डवर आणि संमेलन आयोजक कवि सरकार इंगळी यांच्या उपस्थीत २९ सप्टेंबर २४ रोजी देऊन त्यांना सन्मानीत करण्यात आले . त्यांना पुरस्कार मिळालेने त्यांचे साहित्य क्षेत्रात कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *