कंधार
कंधार शहरात गेल्या अनेक महिण्यापासुन आठवडी बाजार दिवशी चोरांची टोळी होत आहे आज सोमवार दि.27 डिसेंबर रोजी महराणा प्रताप चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान चोरट्यांनी टोळी करून मोबाईल चोरला असल्या बाबत तक्रार देण्यात आला व चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी कंधार पोलीसात तक्रार दात्यानी केली यावेळी कोटबाजार सरपंच प्रतिनिधी महमंद अझिमोद्दीन यांनी निवेदन दिले
कंधारचा आठवडी बाजार दर सोमवारी भरतो ग्रामिण भागातील नागरीक बाजारासाठी येत असतात परतू गेला दिड दोन महिन्यापासुन मोबाईल चोरणारी टोळी सक्रीय झाली असून तात्काळ पोलीस प्रशासनाने या टोळीचा बंदोबंस्त करण्याची मागणी केली यावेळी नांदेड येथील शेख अहमद ,कोटबाजार सरपंच प्रतिनिधी महमंद अझिमोद्दीन आदींनी ‘ केली आहे

