कंधार भाजपा ने बदलले बसचे नाम फलक , औरंगाबाद ऐवजी केले छत्रपती संभाजीनगर

कंधार ; प्रतिनिधी

महाराष्ट्रातील दोन महानगरांची नावे राज्य सरकारने व केंद्र सरकारने बदलले त्यात उस्मानाबादचे नामकरण धाराशिव करण्यात आले व औरंगाबाद ऐवजी केले  छत्रपती संभाजीनगर करण्यात आले .

शासकीय पातळीवर ही प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी कंधार बस स्थानकामधून चालणाऱ्या कंधार ते संभाजीनगर दोन बस ची नामफलके अद्याप बदली गेली नव्हती म्हणून भारतीय जनता पार्टी कंधारच्या वतीने दिनांक 28 रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सकाळी सहा वाजता जाणाऱ्या गाडीचे नामफलक बदलले

व या संदर्भात सूचना देऊन आगार प्रमुखांना दिली परंतु आगार प्रमुखांनी कुठलीच दखल घेतली नाही म्हणून कंधार भाजपाने पुढाकार घेतला ,.

यावेळी दिला या वेळी भाजप शहर अध्यक्ष अँड गंगाप्रसाद यन्नावार ,भाजप महिला तालुका अध्यक्ष अँड जयमंगला औरदकर,सरचिटणीस चेतन केंद्रे,सरचिटणीस मधुकर डांगे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष निलेश गौर ,सोशल मिडिया अध्यक्ष अँड सागर डोंगरजकर,प्रवीण बनसोडे बाळु धुतमल,पंडित ढगे,अभिजित ईंदुरकर,श्रीनिवास ठेवरे,आकाश धानोरकर,अदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *