लोकशाही आहे काय? असेल तर ई.न २०२० पासुन आजपर्यंत बत्तीस निवेदनाची दखल प्रशासनी घेतली नसल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे न्याय हक्क देता येत नसेल तर स्वईच्छा मरण्याची परवानगीसाठी १० सप्टे.२०२४ पासुन मुलींसाठी वडील बे.धरने आंदोलनाचा का आली वेळ चंपतराव डाकोरे पाटिल यांचा सवाल

 

प्रतिनिधी,

गुंटुर ता.कंधार येथील दहा वर्षापुर्वी लग्न झालेल्या माझ्या मुलीला हिंदुं रितीरिवाजाने लग्न झालेल्या मुलीला सहा वर्ष सासरच्यांनी चांगले चालत असता मुलीला मुलगा झाल्यानंतर सासरच्यांनी मुलीला भाऊ नसल्यामुळे तुझ्या वडीलांची शेती,संपती,आन मी माझ्या बहिणीला शेती दिली तुला तर भाऊ नाही म्हणून सासरच्या व्यक्ती ने कौटुंबिक छळ चालु केल्यानंतर अनेक वेळा पंचासमक्ष समजुन सांगत त्रास सहन करत असता सासरच्यांनी शेती विकु लागले असता मी माझ्या मुलीचा व नातवाचा विचार करून मुलीच्या सासरच्या व्यक्तीने माझ्या मुलीच्या संमती विना संपती विक्री, गहाण करु नये त्यास पावबंध घालावा म्हणून दि.२४ नोंव्हे.२०२० रोजी तहसिलदार कंधार, दुय्यम निबंधक कंधार यांना निवेदन देऊन त्यांनी कोणतीच दखल घेतली नाही.
१२ नोंव्हे.२०२२ रोजी मला अती त्रास दिल्यामुळे मुलीला घेऊन कंधार पोलिस ठाण्यात निवेदन देऊन त्यांनी सुध्दा दखल घेतली नाही.

मुलगी माझ्या सोबत माहेरी राहातं असताना कौटुंबिक हिंसाचार अधिनियम २००५ प्रमाणे १८ मार्च २०२३ अंतर्गत न्यायलयात प्रकरण चालु असताना सासरच्या कुटुंबातील व्यक्तींच्या नावे असलेली जमीन विक्री गहाण करू नये म्हणून दिवानी न्यायालय कंधार येथील दि.दा.क्र.७०/२०२४ न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे कुटुंबातील व्यक्तींच्या नावे असलेली संपती विक्रि करू नये म्हणुन न्यायालयाची साक्षांकित प्रत व निवेदन दिल्यानंतर पती,सासु,पतीचा भाऊ यांनी कोरडवाहु असलेली जमीन विहिरीवर ओलिताची हळद लागवड दाखूऊन विक्री केली त्यांची चौकशी करुन फेर न घेऊ नये विहिरी ची व पिक लागवडीची चौकशी करून योग्य ते कार्यवाही करणे बाबत शासन, प्रशासनास बत्तीस निवेदन देऊन साधे ऊतर किंव्हा चोकशी होत नसल्यामुळे दोन वेळा स्व ईच्छा मरण्याची परवानगी मागितली तरी न्याय मिळाला नसल्या तहसिलदार, उपविभागीय अधिकारी कंधार, जिल्हाधिकारी नांदेड, दुय्यम निबंधक कंधार, लोकशाही दिन जिल्हाधिकारी नांदेड, विभागीय आयुक्त, मुख्यमंत्री महोदय, मंडल अधिकारी, तलाठी, इत्यादी ना
२०२२ पासुन ते आजपर्यंत प्रशासनास बत्तीस निवेदन देऊन त्यांची साधी चौकशी का झाली नाहि ? खोटा पेरा देणाऱ्यांवर शेती विक्रि, व खरेदी, करणाऱ्याना पावबंध न घातल्यामुळे सासरच्या कुटुंबातील व्यक्ती सासरा,सासु,पती,पतीच्या भावाच्या नावाने असलेली जमीन चार वेळा विक्रि माझ्या मुलीच्या परस्पर प्रशासनाच्या सहकार्याने विक्रि खोटि माहिती ची चौकशी अठरा महिन्याला चौकशी साठि नायब तहसिलदार,मंडल अधिकारी,तलाठी करण्यासाठी गेले असता अठरा महीन्याला विहिरीवरची हाळद दिसेल काय?
रजिस्ट्रि झाल्यानंतर तिनं दिवसांनी रजिस्ट्रि ४६९/२४ चार फेर घेऊ नये आक्षेपाच्या अर्ज तलाठ्यांनी आक्षेप न घेता फेर का घेतला यात तलाठि यांची चौकशी का होत नाहि २०२० पासुन या महिलेच्या निवेदनाची दखल कंधार तहसिल प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे कौटुंबिक महिला व चार वर्षाच्या मुलास न्याय द्यावा नसेल तर स्वईच्छा मरण्याची परवानगी मिळेपर्यंत दिव्यांचा,वृध्द, निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र जिल्हा नांदेड च्या वतीने दि.१० सप्टेंबर २०२४ पासुन अनेक प्रकारच्या धरने आंदोलनात बसण्याचे निवेदन पिडित महिला व तिच्या वडीलांनी प्रशासनास लेखि निवेदन दिले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *