महाराष्ट्रात शाळा-कॉलेज उघडण्यासारखी स्थिती नाही – ना. उदय सामंत


पुणे ;


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आढावा बैठकीनंतर सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
 केंद्र सरकारने शाळा, महाविद्यालये १५ ऑक्टोबरनंतर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहे. मात्र, राज्याची परिस्थिती वेगळी आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता, राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालये करोनाची परिस्थिती आटोक्यात आल्याशिवाय सुरू होणार नाहीत, अशी माहिती सामंत यांनी दिली.#udaysamant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *