शिरसी (खु.) येथिल शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मामा मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मारोती मामा गायकवाड यांनी घेतली कंधारच्या बिडीओची भेट

कंधार ; प्रतिनिधी

कंधार तालुक्यातील मामा मित्रमंडळाचे कार्यकर्ते शिरसी बु.च्या शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्याची विनंती गेल्या अनेक दिवसा पासून करत होते परंतु प्रश्न वेळेवर न सोडवता उडवाउडविची उत्तरे देत असल्याची बाब मामा मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष मारोती मामा गायकवाड यांना समजताच त्यांनी दि.८ जुन रोजी तात्काळ बिडीओची भेट घेऊन अडचणी बाबत बीडीओ कैलास बळवंत यांच्या सोबत चर्चा केली असता दोन दिवसात कार्यक्रत्यांचा कामाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन यावेळी बीडीओ यांनी दिले.यावेळी शिरसी येथिल सचिन नवघरे,आनंदा सुर्यवंशी यांची यावेळी उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *