सैनिक कधीच रिटायर्ड होत नसतात आणि कुणांच्या धमक्यांना भितपण नाहीत – माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड

कागदोपत्री जरी रिटायर्ड झाले तरी सैनिक, माजी सैनिक हे या देशाची शान आहेत. आपल्याला मिळालेल्या सैनिकी प्रशिक्षण, अनुशासनयुक्त जीवनशैलीचा तसेच राष्ट्रभक्तीच्या व देशाबद्दलच्या आपुलकीच्या विचारांचा व कर्तव्यनिष्ठेचा संपूर्ण देशाला वेळोवेळी फायदा होत राहतो, याचेच उदाहरण म्हणून

कोरोना संकटात संपूर्ण देशात तसेच महाराष्ट्रात आपले असंख्य माजी सैनिक तन मन धनाने व पूर्ण ताकतीने मदत कार्य केले आणि करत राहणार.जिथे जिथे आन्याय आत्याच्यार दिसुन येतो तिथे सैनिक कधीच शांत बसत नाही त्यांच्या विरोधात आवाज उठवणार…. आणि या आवाजाला कोणी दबवण्याचा प्रयत्न पण करु नये आणि तो आवाज दबणार पण नाही.

कंधार तालुक्यातील यंत्रणा नाही सुधरल्या तर माजी सैनिक संघटना त्यांना सुधारणार…… आपणास तालुक्यात हार मोडवर सैनिक भेटणार…जय हिंद

बालाजी चुकलवाड ,माजी सैनिक

जिल्हाध्यक्ष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *