बहुआयामी व्यक्तीमत्व आशअनेक गुणांचे भांडार म्हणजे बाळासाहेब पांडे मांजरमकर

ग्रामीण भागातील अत्यंत अल्पअवधीत राजकीय,सामाजिक,पत्रकारीता
.शैक्षणिक.धार्मिक झेत्रातील नांमवत मंडळीचे मने जिकुन एक उत्तम स्वताचा आनेक गुणांचा सर्वोत्तम भांडार निर्माणकरणारे व्यक्तिमत्व म्हणजे बाळासाहेब (नागोराव ) रघुनाथराव पांडे मांजरमकर होत बाळासाहेब यानी संघटन शक्ती व सर्वगुण संपन्न कौशल्य यावर प्रभुत्व मिळवत समाज मनाचा बालेकीला कोरोळळा , जींकला आहे.त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने त्यांच्या कार्याचा घेतलेला हा थोडक्यात वृत्तांत.

बाळासाहेब याचे लाहाणपणा पासुन आनेक कला.गुण व शिक्षण.धार्मिक संस्कार यांच्यामुळे एक परिपक्वता निर्माण झाली.मांजरमकर पांडे शकुतला बाई व रघुनाथराव पांडे कुटुंबातील सात बहिणीवर ऐकमेव मुलगा आसल्यामुंळे कुटुंबाची सर्व जवाबदारी पैलवत स्वतःच्या आनेक गुणांणा वाव देणे हे फक्त ध्येयनिष्ट व्यक्तीच करु शकते. आयुष्यात आनेक चढ-उत्तार आले पण प्रत्येक समस्यांचा सामना करत आपले कर्तव्य व प्रामाणिकपणे काम करत राहिल्याने आज यशाचा शिखर गाठता आला.

सध्या दै.पुण्यनगरी नायगांव ता.प्रतिनिधी.ब्राह्यण महासंघाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष.पत्रकार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष.उत्तम सुत्रंसचलन निवेदक वक्ता .गायन.वादन.शिक्षक.वैष्णवानंद संस्थेचे सचिव व मठाचे विश्वस्त.एक ग्रामीण शेतकरी आश्या आनेक गुणाने भारलेले बहुआयामी पण उपक्रमशील व्यक्तीमत्व होय.

बाळासाहेब व माझे संबंध गेल्या 20 वर्षापासून आहेत.मला पत्रकार क्षेत्रात आणण्याचे काम बाळासाहेब याचेच आहे.बाळासाहेबाचा स्वभाव अतिशय प्रेमळ व भावनात्मक आहे व तितकाच कठोर आणि मृदू ही आहे.कुठंल्याही प्रंसगी धाऊन मदत करण्याची उंदात भावना हा अत्यंत महत्त्वाचा गुण त्यांच्या अंगी भारलेलाआहे.आज बाळासाहेब याचा 51 वा वाढदिवस होत आसताना त्याना उत्तम आरोग्य व सुख समृद्धी प्राप्त व्हावे हेच वाढदिवसाचे अभीष्टचतंन…..

सुनिल रामदासी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *