कत्तीकार विलास माने यांच्या ‘ वेदनेच्या पाऊलखुणा ‘ या आत्मचरित्रपर पुस्तकाचे प्रकाशन

अहमदपूर : कत्तीकार विलास माने यांच्या ‘ वेदनेच्या पाऊलखुणा ‘ या आत्मचरित्रपर पुस्तकाचे प्रकाशन दि २८ आक्टो २१ रोजी निलंगा येथील वर्धापन मंगल कार्यालयात ८९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, निलंग्याचे भुमिपुत्र श्रीपाल सबनीस यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

त्यावेळी व्यासपीठावर उपराकार लक्ष्मण माने,आंबेडकरी चळवळीचे आणि दलित साहित्याचे भाष्यकार डॉ ऋषिकेश कांबळे,माजी प्राचार्य श्रीकांतजी गायकवाड, नारायण जावळीकर, शिवसेना नेते लिंबन महाराज रेशमे, माजी जि प सदस्य पंडित धुमाळ, नगरसेवक हमीद शेख,विजय पाटील आणि इतर मान्यवर दिसत आहेत.

छाया : प्रा भगवान आमलापुरे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *