शहरातील गटारा वरच्या जाळ्या चोरीला ; कंधार नगरपालीका प्रशासनाने तात्काळ लक्ष देणाची संयुक्त ग्रुपची निवदनाद्वारे मागणी

कंधार ;

सह्योग नगर येथील गटारा वरची लोखंडी जाळी खराब झाली तर शहरातील बऱ्याच तिकाणच्या गटारा वरच्या जाळ्या चोरीला गेल्या ने गटारे उघडे राहील्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात दुखापत होत आहे .

तरी पालीका प्रशासनाने त्याच्याकडे लक्ष घालून तात्काळ जाळ्या बसवण्याची मागणी आज बुधवार दि .१ डिसेंबर रोजी साईनाथ मळगे संस्थापक अध्यक्ष संयुक्त – ग्रुप महाराष्ट्र राज्य यांनी निवेदनाद्वारे नगरपालीका मुख्यकार्यकारी अधिकारी यांना केली आहे .

कंधार शहरातील गटारा वरच्या जाळ्या चोरीला गेले असल्याने त्या ठिकाणच्या जाळ्या तात्काळ बसवण्यात याव्यात.
संयुक्त – ग्रुप महाराष्ट्र राज्य च्या वतीने केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *