लतादीदी पुनर्जन्म घ्या ,तो ही महाराष्ट्रातच माजी मंत्री डी.पी.सावंत


गानसाम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आपल्यातून निघून जाणे मनाला चटका लावून गेले. त्यांचे गायन अनेकांची जीवनरेखा आहे. बातमी ऐकून मन सुन्न झाले. स्वतःच्या कुटुंबातील कोणी गेल्या सारखे दुःख झाले.

संगीत क्षेत्रात अवकळा पसरली. ही अवकळा घालवायची असेल तर दीदी परत या ,पुनर्जन्म घ्या तोही महाराष्ट्रातच कारण तुमच्या मुळे महाराष्ट्राची शान वाढली तुमच्या प्रतीक्षेत …. अश्या शब्दांत माजी मंत्री डी. पी . सावंत यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *