कंधारचा ढाण्या वाघ आणि बारामतीचा सिंहराज नंदीग्राम नगरीत पुन्हा एकत्र विचारपिठावर….

कंधार 

२०१७ च्या फेब्रुवारी महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब व शेतकरी कामगार पक्षाचे एकनिष्ठ नेते हे महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन दिग्गज नंदीग्राम नगरीत एकाच विचारपिठावर एकत्र आले.होते.तब्बल पाच वर्षां नंतर पुन्हा एकदा एकाच विचार पिठावर आदरणीय माजी नामदार कमल किशोरजी कदम साहेब यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात एकत्र येत आहेत. . ..

२७ फेब्रुवारी २०१७ रोजी माझ्या खंदारी वात्रटिका सदरात गुणगौरव केला होता.त्यावेळी आमचे मित्र पंजलीचे कंधार प्रभारी योगगुरु नीळकंठराव मोरे सरांनी डाॅ.भाई धोंडगे साहेब यांना वात्रटिका वाचून दाखवली अन् लिहून दिली.ती खंदारी वात्रटिका साप्ताहिक जयक्रांतित प्रकाशित करतांना माझे उर्जास्त्रोत आदरणीय डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांनी एक ओळ म्हणजे टिकाकार अन् विरोधकांचा ऊर फाटे!ही ओळ वाढवून खंदारी वात्रटिका पुर्ण केली.आज १४ मे २०२२ रोजी सायंकाळी ५:३० वाजता.पुुुुन्हा माधसवार इस्टेटच्या मैदानावर एकत्र येत आहेत म्हणून त्यावेळी लिहिलेली खंदारी वात्रटिका आपल्याला पुन्हा वाचण्यासाठी अपलोड करित आहोत.

सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *