दिव्यांगाच्या मानधनात तिन हजार रुपये वाढ करावी – बाचोटी येथिल दिव्यांग गोपाळ वरपडे यांची  मागणी

कंधार ; प्रतिनिधी

महागाईच्या काळात  दिव्यांगाना अल्प म्हणजे केवळ एक हजार रुपये मानधन मिळते आणि तेही वेळेवर मिळत नाही त्यामुळे शासनाने दिव्यांगाच्या मानधनात  वाढ करावी  त्यांना वेळेवर शासनाने 3000 रुपये मानधन द्यावे असे  बाचोटी तालुका कंधार येथिल दिव्यांग संघटनेचे गोपाळ बालाजी वरपडे यांनी आज दि.९ जुन रोजी जिल्हाधिकारी यांना सोशल मिडीया द्वारे मागणी केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *