अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या गुरांना लंम्पी आजाराने पछाडले

धर्मापुरी : जरी सबंध जगाचा पोशिंदा तरीही शेतकरी म्हणजे अडचणीचा पाढा ! या वर्षी पाऊस २० – २० ; २५ – २५ दिवस खंड देतो आहे. या अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या गुरांना लंम्पी आजाराने पछाडले आहे. या आजरग्रस्त गुरांची काळजी घेतांना शेतकरी दिसत आहेत. छायाचित्र : प्रा भगवान आमलापुरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *