महिषासूर आसूराचा वध केल्यामुळेच नवरात्र दुर्गा महोत्सव साजरा.

महिषासूर आसूराचा वध केल्यामुळेच नवरात्र दुर्गा महोत्सव साजरा.पण फुटपाथवर कुटूंबाच्या पोटाची खळगी नारीशक्ती भरतांना,समाज याकडे दुर्लक्ष करुन चालतो.यांना नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या रंगाच्या साड्या दिसत नाहीत.किंवा पादत्राने पायात न घालता अनवाणी पायी फिरतांना देवीचे निमित्य पुढे करुन संकल्प बाजुला का सारते?बहाद्दरपूरी कविराज गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी यांचे कंधारी आग्याबोंड सदर!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *