बत्तीस वर्षापूर्वी म्हणजे १२ मार्च १९९३ रोजी महाराष्ट्राची राजधानी मुंबईत २ तासात सिलसिलेवार एकुण १२ विस्फोट झाले.या घटनेला आज ३२ वर्ष पूर्ण झाली.बाॅम्ब स्फोटात निष्पाप २५७ नागरीकांचा बळी आणि १४०० च्या वर घायाळ झाले.यावर बहाद्दरपूरी कविराज गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी यांनी कंधारी आग्याबोंड सदरा मांडण्याचा अल्प प्रयत्न केला आहे.


