माजी सरपंच बालाजी देवकांबळे यांनी दाखवले माणुसकीचे दर्शन

कंधार ; प्रतिनिधी केवळ राजकारण करुन स्वार्थ साधणारे बरेच असतात.वरवरचे बेगडीपणा लपवण्याचा प्रयत्न करतात परंतु याला…

सेवा समर्पण अभियान अंतर्गत कंधार तालुका भाजपाच्या वतीने ढाकू नाईक तांडा येथे 100 टक्के लसीकरण – भगवान राठोड यांची माहीती

कंधार : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या वतीने सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आसून विविध कार्यक्रम कंधार…

जिल्ह्याधिकारी डॉ.विपीन इटनकर यांचे नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या वतीने अभिष्टचिंतन

लोहा / प्रतिनिधी नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लोहा न.पा.चे लोकनियुक्त…

त्या खड्यामुळे १७ शाळांचे शालेय पुस्तक ही फुलवळ ऐवजी कंधारेवाडी येथे उतरून घ्यावे लागले…

फुलवळ ( धोंडीबा बोरगावे ) हाच जीवघेणा खड्डा कधी कोणाच्या जीवावर बेतेल हे जरी आज सांगणे…

आमदार शामसुंदर शिंदे यांनी पेनुर मंडळातील पडझड झालेल्या पुलाची व बाधित शेतीची केली पाहणी

लोहा( प्रतिनिधी ) तालुक्यातील पांगरी ते पेनुर रस्त्यावरील अतिवृष्टी च्या पुरामुळे पुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन…

कंधार तालुका ओला दुष्काळ जाहीर करुन हेक्टरी सरसकट 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची संभाजी ब्रिगेडची कंधार तहसिलदारांना मागणी

कंधार/प्रतिनिधी नांदेड जिल्ह्यासह कंधार तालुक्यात अतिवृष्टी व ढगफुटी आणि सतत मुसळधार पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले…

क्रांतिभुवन बहाद्दरपुरा येथील मन्याड नदीतील पुर ओसरल्याने राजीव सागर पुलाला अडकले पुरसन

कंधार ; दत्तात्रय एमेकर निसर्गाच्या अवकृपेमुळे पावसाने गेल्या आठवड्या पासून थैमान घातले.नदी-नाले दुथडीने वाहू लागले.राज्यातले सर्व…

मानवहित’ चं उद्याचं आंदोलन स्थगित…..! गऊळ जि. नांदेड प्रकरणी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी बोलावलेल्या बैठकीत ठोस निर्णय.

मुंबई ; प्रतिनिधी नांदेड जिल्ह्यातील मौ. गऊळ येथे उद्या ता. ३० रोजी ‘मानवहित’ लोकशाही पक्षाच्या वतीने…

शेतकऱ्यांचा मोडला कणा , देवा आता पावसाला थांब म्हणा..

फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )

राष्ट्रीय लोक अदालत मध्ये 328 प्रलंबित प्रकरणे निकाली शहानो लाख सोळा हजार 661रुपयाची वसुली

कंधार :- हनमंत मुसळे राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन तालुका सेवा समिती कंधार तर्फे करण्यात आले होते.…

काव्यपौर्णिमा कार्यक्रमास बितनाळ ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ;भर पावसात कवी कवयित्रींनी काव्याची केली बरसात

नांदेड – येथील सप्तरंगी साहित्य मंडळाच्या पंचेचाळीसाव्या काव्य पौर्णिमा कार्यक्रमास बितनाळवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाद्रपद पौर्णिमेचे…

एकदा शेतकरी होऊन बघाच…..!

ऊन वारा पावसात आयुष्याचा खेळ….टाइम नसतानाही बिचारा काढतो कसा वेळ….निदान काही क्षण तरी तुम्ही तसे जगाच…बोलण…