सरसगट शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्या – बालाजी देवकांबळे

पालकमंत्र्यांच्या धावत्या दौऱ्यात फुलवळ येथे माजी सरपंच तथा ग्राम पंचायत सदस्य बालाजी देवकांबळे व ग्रामस्थांनी दिले…

शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या – संजय भोसीकर यांची मागणी

प्रतिनिधी, कंधार तालुक्यातील ७ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले…

तळ्याचीवाडी पानशेवडी परिसरात लागलेल्या आगीमुळे झालेली नुकसानाची कंधार तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी केली पाहणी

कंधार ; प्रतिनिधी कंधार तालुक्यातील पानशेवडी परिसरात लागलेल्या आगीमुळे झालेली नुकसानाची कंधार तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी…