कंधारी आग्याबोंड

दुर्लक्षित आजीबाईचा बटवा,……कोरोनात लक्षवेधी ठरला!….आयुष काढाच्या रुपाने त्यास,….घरोघरी राजाश्रय मिळाला!……….कंधारी आग्याबोंड

इंदू मिलचा लढा : लढण्याची आणि जिंकण्याची प्रेरणा

                 इंदू मिलच्या जागेवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी…

नांदेडातील शेतकऱ्यांनी पिकाच्या नुकसानीची तक्रार 72 तासाच्या आत विमा कंपनीकडे नोंदवावी

नांदेड; प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी जिल्ह्यात शेतकऱ्यांनी अतिवृष्टी व पूर परस्थितीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची…

शेतक-यांनी पिक नुसकानीचे विमा कंपनीकडे तात्काळ नोंद करावी -कृषि अधिकारी पसलवाड

बिलोली ता.प्र. नुकतच नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या खरीप पिकाचे तालुक्यातील बाधीत शेतक-यांनी इफ्को-टोकियो जनरल इन्शुरन्स या…

बिलोली तालुक्यातील पावसाने नुकसान झालेल्या शेतीचे तत्काळ पंचनामे करून हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या : उपविभागीय अधिकार्‍याकडे मराठा महासंग्राम संघटनेची मागणी

बिलोली प्रतिनिधी : बिलोली तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत तर पुराचे…

शिवास्त्र : बोलण्याची शक्ती

माझे वडील – मा. न्या. भि. तु. नरवाडे पाटील साहेब यांच्या तोंडी एक वाक्य मी लहाणपणापासुन…

प्रो. अरविंद तावरे वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद के राष्ट्रीय सचिव पद पर मनोनित

नई दिल्ली ; देश के जानेमाने बिझिनेस पर्सन, सुप्रसिध्द मोटिव्हेशनल स्पिकर तथा ट्रेनर, कई युवाओंको कामयाब…

कंधारी आग्याबोंड

कोरोना काळात दानरत्न टाटा……..सेल्फी पासून कोसोदुर आहे!……वर्तमानात दानशूर वृत्तीला,……सेल्फीचा विळखा घातक आहे!……कंधारी आग्याबोंड

५२ टक्के ओबीसींना ५२ टक्के आरक्षण हवे

-ज्ञानेश वाकुडकर, अध्यक्ष – लोकजागर पार्टी ••• मराठा आरक्षणाच्या निमित्ताने पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले…

स्वातंत्र्य सैनिक रामचंद्र पापीनवार यांचा सत्कार

कंधार ; मराठवाडा मुक्ती संग्राम निमित्त स्वातंत्र्य सैनिक श्री रामचंद्र मारोती पापीनवार यांचा भाजपा महिला आघाडीचा…

बाबासाहेबांच्या पुतळ्या ऐवजी ते पैसे कोविड सेंटर साठी खर्च करावेत – प्रकाश आंबेडकर

मुंबई मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते इंदू मिलवरील जागेवर डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा…

पाहिलीतील प्रवेशासाठी नवी अट , डिसेंबर ३१ पर्यंत ६ वर्ष पूर्ण असावेत..!

मुंबई राज्यात पहिलीतल्या प्रवेशासाठी आता जन्मतारखेचा निकष पुन्हा बदलण्यात आला आहे. आता ३० सप्टेंबरऐवजी ३१ डिसेंबरपर्यंत…