:सुमारे दिड वर्ष होत आले, या महामारी कोरोणा ला सुरुवात होऊन त्यामुळे आमची राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील…
Category: महाराष्ट्र
दहावी परीक्षेसाठी प्रविष्ट असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
मुंबई – शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये दहावी परीक्षेसाठी प्रविष्ट असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट…
खाऊसाठी दिलेले पैसे खर्च न करता चिमुकल्यांनी दिले 300 लॉयन्सच्या डब्यासाठी संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्याकडे नऊ हजार रुपये ;अक्षद व आंचल आशिष काबरा यांचे सर्वत्र होतेय कौतुक …!
नांदेड ; प्रतिनिधी पालकांनी खाऊसाठी दिलेले पैसे खर्च न करता गोरगरिबांच्या पोटाला अन्न मिळावे यासाठी अक्षद…
सरपंच परिषदेच्या ॲप चे पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते गुरुवारी लोकार्पण Dedication of Sarpanch Parishad app by Padmashree Popatrao Pawar on Thursday
मुंबई प्रतिनिधी- राज्यातील ग्राम विकासासाठी आणि सरपंच साठी कार्य करणाऱ्या सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या नोंदणी ॲप…
झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात 10 हजार करोड रुपयांहून अधिक भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी नाही झाल्यास आत्मदहन निश्चित
मुंबई दि ( प्रतिनिधी) झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात 10 हजार करोड रुपयांहून अधिक भ्रष्टाचार झाला असून याची…
२६ मे च्या उपोषणा ने नक्कीच प्रश्न सुटेल:- डॉ राजन माकणीकर अनेक्स हॉटेल व आकृती सेंटर पॉईंट वर चढेल बुलडोजर(?)
मुंबई दि (प्रतिनिधी) २६ मे रोजी राजभवन वर होणाऱ्या आमरण उपोषणाने नक्कीच प्रश्न मार्गी लागुन चोर…
कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या पाल्याचे संगोपन आरपीआय डेमोक्रॅटिक करेल.:- डॉ. राजन माकणीकर
मुंबई दि (प्रतिनिधी) कोविड साथीच्या संसर्गात दोन्ही पालक गमावलेल्या पाल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक सर्वार्थाने…
वेदनेतून साकार झालेलं”उजाडल्यानंतरचे स्वप्नं”
“उजाडल्यानंतरचे स्वप्न”हे API पंकज विनोद कांबळे (अमरावती) यांचे पुस्तक हातात पडले आणि पाहाताच क्षणी आकर्षक मुखपृष्ठाने…
मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी मालवण येथील नुकसानीची केली पाहणी
मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे सिंधुदुर्गात आगमन झाले असून तौक्ते चक्रीवादळामुळे मालवण तालुक्यात झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष स्पॉट…
एका वाघाची शेवटची झुंज ;सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक दत्तात्रय भालेराव यांचे निधन
माझं पुस्तक साहेबांना भेट दिलं. त्यानंतर उदगीर परिसरातील कित्येक कार्यक्रमांना साहेब आम्हाला गाडीत बसवून घेऊन जात.मला…
मानव जातीवरील कोरोनाचे संकट दूर होऊ दे श्री जगद्गुरु यांनी घातले श्री केदारनाथांकडे साकडे
नांदेड,दि.17 (प्रतिनिधी)- जगातील संपूर्ण मानवजातीवर कोरोनाचे संकट ओढावले आहे. यामुळे मानव जातच अडचणीत सापडली आहे. या…
हात-पाय बांधून तलवार दिली तर लढणार कसे?५० टक्के आरक्षण मर्यादेवरून अशोक चव्हाणांचा सवाल
मुंबई, प्रतिनिधी आरक्षणाची ५० टक्के मर्यादा कायम ठेवून राज्यांना आरक्षणाचे अधिकार दिल्याने मराठा आरक्षणाचा लढा कसा…