स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सबलीकरणासाठी धोरणात्मक निर्णय आवश्यक – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई दि 17 – शिक्षण, आरोग्य आणि गुन्हे यासंदर्भात संबंधित प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्था महत्त्वाची भूमिका…

तिसऱ्या लाटेचा धोका असल्याने उद्योगांनी कायमस्वरूपी कोविड सुसंगत कार्यप्रणाली तयार करावी, सुविधा उभाराव्यात – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

राज्यातील उद्योग विश्वाने दिली एकमुखाने हमी; ऑक्सिजन उपलब्धता, चाचणी व लसीकरण केंद्रे उभारणे यासाठी राज्य सरकारला…

रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्यावी;आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई, : महाराष्ट्रातील ऑक्सिजनची मागणी आणि त्याची उपलब्धता पाहता अन्य राज्यांकडून रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्यावी.…

कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यास जनतेत अजूनही उदासीनताच..ग्रामीण भागात जनजागृती करण्याची आवश्यकता

प्रा.आरोग्य केंद्र पानशेवडी अंतर्गत असलेल्या आठ उपकेंद्रात एकूण ५०१२४ लोकसंख्येपैकी पात्र १५०३७ लोकांपैकी फक्त ३५५४ जनानी…

दिव्यांग व्यक्ति चे मानधन तत्काळ त्यांच्या खात्यावर जमा करावे – संतोष पवार

लोहा ; प्रतिनिधी मां, मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब या सरकारने लॉकडाऊन जाहिर करण्या पुर्वी महाराष्ट्रतील…

रुग्णांची सर्वोतोपरी काळजी घ्या अभ्यागत मंडळाच्या पदाधिकार्‍यांसह महापौरांची सूचना

नांदेड  – नांदेड जिल्ह्यातील रुग्णांवर योग्य उपचार व्हावेत यासाठी पालकमंत्राी अशोकराव चव्हाण यांनी डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय…

प्रकाश कौंडगे यांचे निधन

शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश कौडगे यांचे आज दि.१५ एप्रिल रोजी सकाळी 6 वाजताच्या…

शेतकरी कायदे भांडवलदारांच्या फायद्याचे – डॉ. प्रकाश राठोड चौथे पुष्प – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त व्याख्यानमाला ; राज्यभरातून प्रेक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग

 नांदेड – देशात जे शेतकऱ्यांचे आंदोलन चालू आहे ते केवळ शेतकऱ्यांसाठीच नसून ते आंदोलनाला समर्थन देणाऱ्या…

तुम्ही एकटेच असता….कोव्हीडच्या विळख्यातल्या भीतीचे दिवस–डॉ.प्रतिभा निलेश निकम (जाधव),

हो तर, ताईंचा फोन आला आणि इतके दिवस मनातच ठेवलेली निलूच्या कोव्हीडची बाब ताईंना सांगितली. ऐकून…

गायिका मंगल रोकडे डेमोक्रॅटिक रिपाई मुंबई उपाध्यक्ष पदी

मुंबई दि (प्रतिनिधी) लवंगी मिरची सातारची फेम सुप्रसिद्ध गायिका व गीतकार मंगलताई रोकडे यांची रिपब्लिकन पार्टी…

डॉ. बाबासाहेब झाले नसते तर …….?

भारत हा देश माझा. हा देश विविधतेने बहरलेला नटलेला. या देशात अनेक जाती, धर्म, पंथ आहेत.…

भारतीय संविधान प्रणालीतूनच नवसमाजाची निर्मिती;उपराकार लक्ष्मण माने यांचे मत ; आॅनलाईन व्याख्यानमालेचे उद्घाटन

नांदेड – भारत हा देश कधीही राष्ट्र म्हणून गणल्या गेला नाही. तो संस्थानिक आणि राजा महाराजांच्या…