शेतीनिष्ठ शेतकरी, ऊस भुषण भगवानराव पाटील राजवाडीकर यांचे निधन

मुदखेड दि.३० राजवाडी तालुका मुदखेड येथील शेतीनिष्ठ शेतकरी, ऊस भुषण पुरस्कार प्राप्त शेतकरी भगवानराव जयवंतराव पाटील…

रामरहिम नगर ते पंप हाऊस पर्यंत सिंमेन्ट रस्ता करा -बालाजी चुकलवाड

कंधार प्रतिनीधी ग्रो-एन-ग्लो पब्लिक स्कूल हे कंधार शहरातील दर्जेदार शिक्षण देणारे नामांकित शाळा म्हणून संपूर्ण तालुक्यात…

खेळामुळे सांघिक भावना वाढीस लागते -प्राचार्य डॉ.शिवानंद अडकिने

मुखेड- संस्थेने व महाविद्यालयाने या खो-खोच्या स्पर्धा घेतल्या त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. खेळामुळे आपण एकत्र…

डाॅ.प्रा भाई पुरुषोत्तम भाऊ धोंडगे यांनी वऱ्हाडी मंडळींना तृप्त करुन अतिथी देवो भव ही म्हण ठरवली सार्थ…!

बहाद्दरपुरा आपल्या देशात अतिथी देवतेला अन्यन्य साधारण महत्त्व आहे.म्हणुन दारी येणाऱ्या अतिथीस तृप्त करण्याची पध्दत सध्याच्या…

कापसाला आला भाव व्यापारी झाले मालामाल.

शंकर तेलंग ; गऊळ कंधार लोहा तालुक्यातील व्यापार्यांना दिवस चांगले आले आहेत. मागील एक महिन्यापासून कापूस…

माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे

संयमाचा आदर्श महामेरु,कलासक्त मनाने चीरतरुण नव्वदीपार व्यक्तीमत्व गुरुनाथराव कुरुडे यांना अभिष्टचिंतन!  कंधार ; दत्ताञय एमेकर मन्याड खोरे…

उत्कृष्ट गीतकार पुरस्कार- संगीतकार माधव जाधव यांना प्रदान

कंधार : ता. प्र उत्कृष्ट गीतकार पुरस्कार – संगीतकारमाधव जाधव यांनाखासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या शुभास्ते…

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पक्ष स्थापन दिन कंधार काँग्रेस पक्ष कार्यालयात साजरा

कंधार : ध्वजारोहण :- रामराव पवार साहेब यांच्या हस्ते करण्यात आले… यावेळीमनोगत अॅड पुलकुंडवार यांनी व्यक्त…

आठवडी बाजारात कंधारात मोबाईल चोरटे झाले सक्रिय ; भुरट्या चोरांचा बंदोबस्त करण्याचे महमंद अझिमोद्दीन यांचे निवेदन

कंधार कंधार शहरात गेल्या अनेक महिण्यापासुन आठवडी बाजार दिवशी चोरांची टोळी होत आहे आज सोमवार दि.27…

मन्याड खोर्यातील कलामहर्षि-भाई गुरुनाथरावजी कुरुडे 

मन्याड खोर्यातील शैक्षणिक क्रांतीचे सहकार्यश्री ,शिक्षणमहर्षि,मुक्ताईसुत,केशवसुत डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांचे सहकारी, जयक्रांतिचे पाईक, शांतीचा महामेरु,मन्याड…

ऐन थंडीत फुलला विद्रोहाचा काव्य अंगार!

नांदेड – येथील सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या विद्रोही कविसंमेलनात ऐन थंडीत विद्रोही…

२७ डिसेंबर रोजी गोणार ता. कंधार येथे संपन्न होणाऱ्या पहिल्या जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे यांच्या अध्यक्षीय भाषणाचा संपादित अंश

माणसा माणसांत सुसंवाद निर्माण व्हावा ही काळाची गरज आता प्राकृतिक भाषे मध्येच साहित्य संमेलन होत नसून…