2026-03-28
समर्थ रामदास स्वामी म्हणतात. “कष्टविना फळ नाही,कष्टविना राज्य नाही” प्रत्येक माणसांनी कष्ट करावे आणि आपले जीवनचरित्रार्थ चालवावे....
 रविवारची सकाळ होती तरीही मी रोजच्या वेळेत म्हणजे ६ वाजता टेकडीवर होते..उन्हाळ्यात संपूर्ण खाणी कोरड्या झाल्या होत्या...