सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांची कंधारकरांना व्यापारी संकुलनासाठी 20 कोटीची दिवाळी भेट

कंधार ; प्रतिनिधी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. अशोकराव चव्हाण यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत अखेर कंधारच्या…

जवळ्यात लाळ खुरकत लसीकरण मोहिमेस प्रतिसाद

नांदेड – राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण विभागामार्फत लाळ खुरकत आजारावर उपचार करण्यासाठी जनावरांकरिता लसीकरणाची मोहीम राबविली जात…

तिसरी घंटा

५ नोव्हेंबर मराठी रंगभूमीदिन म्हणून साजरा केला जातो. कोरोनामूळे सध्या रंगभूमी पर्यायाने नाट्य व्यवसायाय सध्या ठप्प…

फडणवीस, अर्णव आणि कंगना : ‘हिमो-उन्मादा’चे बळी !

•फडणवीस यांचं अलीकडचं ओंगळवाणं राजकारण पाहिलं, तर ते कधीकाळी सभ्य राजकारणी होते, यावर कुणाचाही विश्वास बसणार…

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या एनपीएस बाबत शिक्षण विभाग बैठक घेणार; महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटना माध्यम प्रमुख –प्राजक्त झावरे पाटील

मुंबई;  महाराष्ट्रातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (एनपीएस ) खाते उघडण्याची प्रक्रिया…

७ महिने विना सुट्टी कोविड ड्युटी करणाऱ्या शिक्षकांमध्ये कमालीची नाराजी;फक्त ५ दिवसांची सुट्टी….!

शालेय विभागाचा नवा आदेश पुणे; कोरोना महामारीच्या संकटामुळे राज्यातील सर्व शाळा बंद आहेत, परंतु ऑनलाईन शिक्षण…

आत्मनिर्भर भारतीय संकल्पनेअंतर्गत आत्मनिर्भर केंद्र उभारण्याचे काम जोरात- प्रणिताताई देवरे चिखलीकर

नांदेड ; प्रतिनिधी भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर आत्मनिर्भर भारतीय संकल्पनेअंतर्गत आत्मनिर्भर केंद्र उभारण्याचे…

नांदेड जिल्ह्यात आज 51 कोरोना बाधित, 59 जणांना सुट्टी.

नांदेड जिल्हा कोरोना अपडेट नांदेड : दि. 5 गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या…

शब्दबिंब

अश्रूंच्या अथांग क्षीरसागरात….फक्त भावना मनसोक्त पोहते!…यातनेचा क्षण असो वा हर्षाचा…भरती अन् ओहटी सतत असते..शब्दबिंब–गोपाळसुत दत्तात्रय एमेकर…

आंबेडकरी विचारांतून बुद्धाचे तत्वज्ञान प्रकटते – गंगाधर ढवळे

नांदेड – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर प्रस्थापित व्यवस्थेशी संघर्ष केला. त्यांनी बुद्ध धम्माचा स्वीकार करून…

वाढदिवसाच्या अनाठायी खर्च टाळून मुलींच्या वसतिगृहास २१ हजारांची मदत

नांदेड – नांदेड – वाघाळा शहर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर तथा नगरसेवक विनय पाटील गिरडे यांनी त्यांच्या…

निसर्गाच्या अन्न साखळीत मानवा इतकेच पक्षांचेही योगदान महत्वाचे – उपवनसंरक्षक राजेश्वर सातेलीकर

नांदेड; कोणत्याही नदीचा काठ अथवा किनारा प्रत्येकाला आत्ममग्न होऊन चिंतन करायला लावल्या शिवाय सोडत नाही. येथील…