स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे : सौ.आशाताई शिंदे उमरा सर्कल मधील कार्यकर्त्यांच्या व पदाधिकार्‍यांच्या वतीने आमदार श्याम सुंदर शिंदे यांचा भव्य सत्कार

लोहा /मारतळा (प्रतिनिधी) लोहा ,कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे यांनी मोठ्या प्रयत्नाने लोहा, कंधार…

तरुण युवकांनी व्यवसायाकडे वाटचाल करावी – आ. मोहनराव हंबर्डे.

नविन नांदेड. तरुण युवकांनी व्यवसायाकडे वळुन वाटचाल करावी व समाजकारण राजकारणात सक्रिय सहभाग नोंदवावा असे प्रतिपादन…

ओबीसी पक्ष संघटनेतील कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संथा निवडणुकीत संधी – आ. अमरनाथ राजूरकर

नांदेड दि ५ ओबीसी पक्ष संघटनेतील कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संथा निवडणुकीत संधी देण्यात येईल असे आश्वासन…

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त : स्ट्रॉंग गोल्ड ब्ल्यू फाउंडेशनच्या वतीने होणार कृतिशील अभिवादन

नांदेड : प्रज्ञासूर्य, बोधिसत्व ,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त…

राष्ट्रीय महामार्ग क्र. ५० चे अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागाची पळवाट.

फुलवळ ब ( धोंडीबा बोरगावे ) नांदेड ते उस्माननगर – फुलवळ मार्गे उदगीर जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग…

बोरी (बु ) येथे अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ , आयोजक खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते भागवत ग्रंथाचे पूजन.

फुलवळ (धोंडीबा बोरगावे ) कंधार तालुक्यातील बोरी बुद्रुक येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महादेव मंदिरात भागवत…

आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचे उद्घाटन

अहमदपुर : ( प्रा भगवान अमलापुरे ) आज आपल्या प्रभागतील भागणुरे घर ते महामुनी घर शिवाजी…

स्थीर वातावरणास अस्थिर बनवणे म्हणजे प्रदुषण होय – प्रा डॉ सीरसाट डी.बी.

धर्मापुरी ( प्रा भगवान आमलापुरे ) स्थीर वातावरणास अस्थिर बनवणे म्हणजे प्रदुषण होय. आज सकाळी जो…

लोकशाही तत्वांवरच भारत महासत्ता बनेल – प्रा. माधव सरकुंडे

नांदेड – भारत हा सर्वात मोठी लोकशाही सत्ता असलेला देश आहे. परंतु धर्माचा पगडा जनमानसावर जास्त…

लोहा-कंधार मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या विजेच्या समस्या तात्काळ सोडवण्याचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले निर्देश

लोहा, कंधार ( प्रतिनिधी )लोहा-कंधार मतदारसंघातील शेतकऱ्यांना सतत होणाऱ्या विजेच्या समस्येमुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांना मोठा त्रास…

उमरी तालुक्यातील बितनाळ येथील बालाजी लालू बोक्कावाड यांनी कर्ज बाजारीला कंटाळून आत्महत्या केली.

उमरी प्रतिनिधी. उमरी तालुक्यातील बितनाळ येथील रहिवासी बालाजी लालू बोक्कावाड यांनी दि.२४ नोव्हेंबर रोजी त्यानीं त्यांच्या…

इरजोड महाविकास आघाडी व हिवाळा,पावसाळा अन् ऊन्हाळा या तिनही ऋतुचे दर्शन …कंधारी आग्याबोंड

सध्या राज्यातल्या इरजोड महाविकास आघाडी सारखे तीन ऋतुने देखील संकर आघाडी कल्याने एकाच दिवशी हिवाळा,पावसाळा अन्…